संत ज्ञानेश्वर माऊली
खालील दोन ओळी ज्या प्रार्थनेतून (अभंग) येतात मला वाटतं याशिवाय चांगली विश्वप्रार्थना होऊ शकत नाही. ही प्रार्थना ज्या दिवशी विश्वप्रार्थना होईल त्या दिवशी मराठी झेंडे खर्याअर्थाने अटकेपार फडकले असे म्हणता येईल.
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
वाक्यार्थ: कोणताही डाग नसलेले चंद्र व ताप नसलेले सूर्यासारखे असणारे सज्जनांचे सर्वांचे मित्र आहेत.
भावार्थ: माऊलीनी चंद्र व सूर्याच रूपक म्हणून उपयोगिल आहे. चंद्र म्हणजे कलाकार जो लांछन विरहित आहे. सूर्य म्हणजे नेता (राजकारणी, समाजकारणी, कार्यालयातील अधिकारी) हे तापहिन आहेत. म्हणजेच यांच्या जवळ जाताना अंग भाजत नाही. हे सज्जनाचे मित्र असतील तर ते राज्य आदर्श राज्य असेल.
राम कृष्ण हरी
खालील दोन ओळी ज्या प्रार्थनेतून (अभंग) येतात मला वाटतं याशिवाय चांगली विश्वप्रार्थना होऊ शकत नाही. ही प्रार्थना ज्या दिवशी विश्वप्रार्थना होईल त्या दिवशी मराठी झेंडे खर्याअर्थाने अटकेपार फडकले असे म्हणता येईल.
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
वाक्यार्थ: कोणताही डाग नसलेले चंद्र व ताप नसलेले सूर्यासारखे असणारे सज्जनांचे सर्वांचे मित्र आहेत.
भावार्थ: माऊलीनी चंद्र व सूर्याच रूपक म्हणून उपयोगिल आहे. चंद्र म्हणजे कलाकार जो लांछन विरहित आहे. सूर्य म्हणजे नेता (राजकारणी, समाजकारणी, कार्यालयातील अधिकारी) हे तापहिन आहेत. म्हणजेच यांच्या जवळ जाताना अंग भाजत नाही. हे सज्जनाचे मित्र असतील तर ते राज्य आदर्श राज्य असेल.
राम कृष्ण हरी
Mauli,
ReplyDeleteAbhang Dindi suru theva... Kamit kami mahinyat ek tari pathvat chala...