Friday, July 15, 2011

गुरू

ज्योतीनं दुस-या ज्योतीला पेटलवल्यावर पहिल्या ज्योतीच काहीचं कमी होत नाही. ह्या उक्तीच स्मरण ठेऊन आयुष्यभर देतच राहणा-या सर्व गुरूना सादर प्रणाम.