Thursday, February 11, 2010

Break के बाद

बरेच दिवसानंतर आज परत काही तरी लिहावस वाटल.


काही मित्रानी सांगितल "तुझ लिखाण अगदी सकाळ मध्ये देण्यासारख आहे"  ऐवढ्याच वाक्यावर तो थांबला असता तर बस झाल असत. "अरे किती शुध्दलेखनाच्या चुका!".

काहिजण म्हणाले "गोष्ट/प्रंसग अजुन निट लिहता आली/आला असती/असता?"

काहिजण म्हणाले "थापा".

म्हणुन म्हटल नकोच लिहायला. पण नंतर वाटल आपण कुणासाठी लिहतो? कुणी वाचाव म्हणुन की आपल्यासाठी? खरच उत्तर द्यायच झाल तर स्वःतासाठी ५०% दुसर्यासाठी ५०%.
आज ठरवल दुसर्या ५०% सोडुन देऊ.

अनेकानी विचारल का रे बाबा थांबवलस लिखाण?

परत एकदा लिखाण सुरु करतो आहे. शुध्दलेखनाच्या चुका टाळुन, आकर्षक पण थापा वाटु नये.(कस शक्य आहे?) अस करण्याचा प्रयत्न करीन.

1 comment:

  1. Kalyan
    love you bhawa. chan lihatos he pahilya pasun ,mahit aahe, chuka mala far kalat nahit (shudhalekhanachya ani ashya baki pan)pan dusrya 50% peksha kharach pahile 50% far mahatwache. likhanat aso nahitar karya jivnat sudha. parat lihala surwat kelya baddal abhinandan.
    (aata tu hytlya chuka kadhu nako mhanje zala)

    ReplyDelete